Pages

Saturday, September 14, 2013

We'r School Life

school life

शाळा आमची छान होती,

Last bench वर आमची Team होती ….

खो-खो च्या वेळी Ground वर Cheating ठरलेली .

जन-गण-मन ला कधी कधी शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो …

प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही ….

प्रतिज्ञा म्हणायचो …

प्रार्थनेच्या वेळी मात्र…. सगळ्यांसारखे…नुसतेच ओठ हालवायचो ….

पावसाळ्यात शाळेत जाताना ,छत्री दप्तरात ठेऊन? मुद्दामच भिजत जायच

पुस्तक भिजू नये म्हणून ….त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ….

शाळेतून येता येता … खाद्या डबक्यात उडी मारून…उगीचच सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायचं

प्रत्येक Off -Period ला P.T. साठी….आमचा आरडाओरडा असायचा …

शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा….तो बर्फाचा गोळा संपवायचा ….

आज-काल सारख्या प्रत्येक वाक्यात शिव्या सूद्धा नाही द्यायचो …

इतिहासात वाटतं होता शाहिस्तेखान >नागरिक शास्त्रात पंतप्रधान >गणित… भुमितीत होतं … पायथागोरसच प्रमेय… >भूगोलात वाहायचे वारे….नैऋत्य…मॉन्सून का कुठलेतरी … वायव्य…. >हिंदीतली आठवते ती “चिटी कि आत्मकथा” >English मधल्या Grammar नेच झाली होती आमची व्यथा …

शाळा म्हटली कि अजूनह आठवतात…. Desk वर Pen ने त्या “Pen-fights” खेळणं ….

Exams मधल्या रिकाम्या जागा भरणं… आणि जोड्या जुळवणं …

. .

पण आता शाळा नाही, मित्र नाही, परीक्षा नाही, परिक्षेच Tension नाही, एकत्र राहण नाही रुसवे फुगवे नाही.....

आत्ता उरलाय फक्त ''आयुष्य'' नावच भयाण जगणं!

No comments:

Post a Comment